FARMER'S OCCULT ESSAY IN MARATHI
शेतकऱ्याचे मनोगत
मी आहे एक छोटा शेतकर. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही नाही. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असत ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर !
आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी. लहानसहान नद्यांना पाणी असतं, पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्यापण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठ दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो ! शेत नागरून ठेवायची , काटकूट काढायचं ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत रहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नही. चार-चार पाच-पाच कोसावरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात.
मग कधीतरी अवचित मळभ येतं. अंग गदगदून निघत सोसाट्याच वारं सुटत. इतक्यात पावसाचे थेंब पटपट गळू लागतात.क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव-लहानमोठी म्ह्तारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात पावसात फक्त शरीरच भिजतात , असं नाही; तर मनही निवतात.
आता शेतीला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी-बियाण टाकायला हवं. पाऊसराजने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिक्तील ते दाने.त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याच नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला. उरलेल्या आठ महिन्यांत दुसरी पिक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सरकारकडे उंबरठे झिजवावे लागतात. भरमसाठ वयाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो
आमच्या गावापासून बऱ्यापैकी. अंतरावरून मांजरी नदी वाहत. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि काल्वांच्या मदतीने तीच पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल !आम्ही पण दोन पिककाढू सकू,बागायत करू सकू ; पण हे आमच मनोगत पूर्ण होणार ? परमेश्वर आणे !
शेतकऱ्याचे मनोगत
मी आहे एक छोटा शेतकर. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही नाही. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असत ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर !
आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी. लहानसहान नद्यांना पाणी असतं, पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्यापण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठ दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो ! शेत नागरून ठेवायची , काटकूट काढायचं ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत रहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नही. चार-चार पाच-पाच कोसावरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात.
मग कधीतरी अवचित मळभ येतं. अंग गदगदून निघत सोसाट्याच वारं सुटत. इतक्यात पावसाचे थेंब पटपट गळू लागतात.क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव-लहानमोठी म्ह्तारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात पावसात फक्त शरीरच भिजतात , असं नाही; तर मनही निवतात.
आता शेतीला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी-बियाण टाकायला हवं. पाऊसराजने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिक्तील ते दाने.त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याच नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला. उरलेल्या आठ महिन्यांत दुसरी पिक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सरकारकडे उंबरठे झिजवावे लागतात. भरमसाठ वयाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो
आमच्या गावापासून बऱ्यापैकी. अंतरावरून मांजरी नदी वाहत. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि काल्वांच्या मदतीने तीच पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल !आम्ही पण दोन पिककाढू सकू,बागायत करू सकू ; पण हे आमच मनोगत पूर्ण होणार ? परमेश्वर आणे !
Good S.
ReplyDeleteGood S.
ReplyDeleteGood
DeleteNice
DeleteReally superb
Deleteछान
ReplyDeletei like it ,its nice
ReplyDeleteIts just how I wanted... Perfect..
DeleteVery nice
ReplyDeleteमस्त आहे निबंध
ReplyDeleteThanks bhai
DeleteThis is more big
DeleteKaddak👺👺bhava
DeleteLike it
DeleteMast ahe .
ReplyDeleteIt is good
ReplyDeleteIt is good
ReplyDeletenice
ReplyDeleteGood
ReplyDelete😍😍😍
Yeah
DeleteYeah
Deleteमला खूब्च आव्ध्ले
ReplyDeleteमस्त आहे
ReplyDeleteI am proud of farmer
ReplyDeleteVery nice essay
ReplyDeleteछान आहे
ReplyDeleteSuper Superb writing
ReplyDeleteGood😀😀
ReplyDeleteGood😀😀
ReplyDelete1च नंबर
ReplyDeleteVery Very nice and good essay
ReplyDeleteIt's a very nice manogat writing this in my composition book teacher gave me
ReplyDelete5 marks out of 5
👍👍👌
ReplyDeleteThanks google
ReplyDeleteVery very nice BRO
ReplyDelete👌👌👌😗😗😗
DeleteVery Good❤️❤️❤️😘😘😘
DeleteReally good, awesome 👍.
ReplyDeleteReally good, awesome
ReplyDelete
ReplyDeleteNice
DeleteVery Nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteSo nice
DeleteMast
ReplyDeleteThanx bhi
ReplyDeleteThanx bhi
ReplyDeleteभारी
ReplyDeleteVery nice and thanks
ReplyDeleteNice bro
DeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteMast😀😀😀😀
ReplyDeletenice ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️💐💐💐💐💐💐💐💐👌👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌🏼👌👌👌👌👌🏾👌🏾👌🏾
ReplyDeletesuper
👌👌👌👌
ReplyDelete👌👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteGood 😎👍👍
ReplyDeleteGood
ReplyDeleteखूप छान!!??
ReplyDeleteलाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या विषयावर निबध ...
ReplyDelete
ReplyDeleteVery nice
लय भारी भावा.....
ReplyDelete....
काय आधी चांगला होता शेवट बरोबर नाही
ReplyDeleteकाय आधी चांगला होता शेवट बरोबर नाही
ReplyDelete
ReplyDeleteNice bro thank you
DeleteThank you yaar
Chan
ReplyDeleteEkdam Kodak .this is to cool I got 70 on 70 marks.
ReplyDeleteNice
ReplyDeletemast
ReplyDeleteThank u khup chan nibandh aahe
ReplyDeleteEkdam best
ReplyDeleteमी पन शेतकरी य निबंध भारीय
ReplyDeleteछान लिहिले आहे
ReplyDeletevery very nice essay
ReplyDeletechhan
ReplyDeleteThanks
ReplyDeleteMastach
ReplyDeleteमस्त पण थोडा चांगला हवा होता
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteChan ahe pn khup mistakes ahet mi yach easy cha thoda use krun ani kahi mnane tyar kela ani I have got first prize in this easy
ReplyDeletegood my frend
ReplyDelete☺💐💐😊👍👌👌
ReplyDeleteBest
ReplyDeleteBest ������������https://media.giphy.com/media/l0MYvV7rbVYm2e1Y4/giphy.gif
ReplyDelete