DON'T WANT SOCIAL ABNORMALITY / INEQUALITY ESSAY IN MARATHI नको हि सामाजिक विषमता!
' आम्ही सारे बांधाव आहोत. आम्ही एकाच देशाचे नागरिक आहोत, ' अशी प्रतिज्ञा आपण सारे दररोज शाळेत घेत असतो.पण खरोखरच आपले वर्तन त्यानुसार आहे का ? प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न (question) विचारला पाहिजे व आपले आचरण चापचून पहिले पाहिजे.
भारत हा एक विशाल देश आहे.या देशात विविध धर्माचे, जातीचे पंथांचे लोक राहतात. किंबहुना या विविधतेचा आपल्याला अभिमान वाटतो. पण काही वेळेला आपले वर्तन हे याच्याशी विसंगत असते,लाजिरवाणे असते. माझी जात श्रेष्ठ, इतर माझ्यापुढे कनिष्ठ असे काहींना वाटते. काही लोकांना इतरांचा स्पर्श, इतरांची सावलीही रुचत नाही. हे असे का घडते ? यामागे कोणते कारण असावे ? खरे तर सामाजिक जणीव सुव्यवस्तित राहावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी कामांची विभाजणी केली. यावरून आपण वेगवेगळ्या जाती मनू लागलो. कालांतराने या जाती जन्मावरून वाट्याला येऊ लागल्या. मग त्यांतून समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ ठरू लागली. हेच सामाजिक विषमतेचे मूळ आहे.
एक गोस्ट नक्की की, कामाची विभागणी. ही केवळ सोय आहे. कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. दुसरी महत्वाची गोस्ट म्हणजे कोणतेही काम कमी प्रतीची नाही, हलके नाही. असे काम करणाऱ्याला कनिष्ठ मानणे अगदी चूक आहे, हे जाणूनच आपल्या घटनेने सर्वाना सामान हक्क दिले आहेत प्रत्येकाला आपल्या विकासाची सामान संधी आहे.
जाती, धर्म,पंथ, वर्ण यावरून समाजात जशी विषमता केली जाते तशीच विषमता, तसाच भेदभाव काही वेळेला आर्थिक स्तितीवरूनही केला जातो. अनेकदा धनिक स्वतःला गरिबांपेक्षा श्रेष्ठ समजत. मालक नोकराला तुच्छ लेखतात. काही ठिकाणी आजही जमीनदार आपल्या सेवकांना गुलामाप्रमाणे वागवतात. सावकार ऋणकोंची गालचोपी करतात. अशा तऱ्हेचे वर्तन समाजाची निकोप वाढ होण्याच्या दृष्टीने घटक ठरते.
स्त्री-पुरुष भेदभावही काही समाजात आढळतो.स्त्रीला ' पायातली वाहन ' असे मानले जाते हे ही त्या समाजातील लाजिरवाणे आहे. हिसुद्धा सामाजिक विषमता आहे. तेव्हा अशा प्रकारची कोणतीही विषमता समाजविकासाला घटक आहे, हेच प्रत्येकाने लक्ष्यात ठेवले पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. कोणीही ' कानूस ' होऊ नये , असे कवयित्री बहिणाबाई चौधरी विनविते. आपण जगावे व इतरांनाही जगू द्यावे.
"for supporting me please click on ads"
' आम्ही सारे बांधाव आहोत. आम्ही एकाच देशाचे नागरिक आहोत, ' अशी प्रतिज्ञा आपण सारे दररोज शाळेत घेत असतो.पण खरोखरच आपले वर्तन त्यानुसार आहे का ? प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न (question) विचारला पाहिजे व आपले आचरण चापचून पहिले पाहिजे.
भारत हा एक विशाल देश आहे.या देशात विविध धर्माचे, जातीचे पंथांचे लोक राहतात. किंबहुना या विविधतेचा आपल्याला अभिमान वाटतो. पण काही वेळेला आपले वर्तन हे याच्याशी विसंगत असते,लाजिरवाणे असते. माझी जात श्रेष्ठ, इतर माझ्यापुढे कनिष्ठ असे काहींना वाटते. काही लोकांना इतरांचा स्पर्श, इतरांची सावलीही रुचत नाही. हे असे का घडते ? यामागे कोणते कारण असावे ? खरे तर सामाजिक जणीव सुव्यवस्तित राहावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी कामांची विभाजणी केली. यावरून आपण वेगवेगळ्या जाती मनू लागलो. कालांतराने या जाती जन्मावरून वाट्याला येऊ लागल्या. मग त्यांतून समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ ठरू लागली. हेच सामाजिक विषमतेचे मूळ आहे.
एक गोस्ट नक्की की, कामाची विभागणी. ही केवळ सोय आहे. कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. दुसरी महत्वाची गोस्ट म्हणजे कोणतेही काम कमी प्रतीची नाही, हलके नाही. असे काम करणाऱ्याला कनिष्ठ मानणे अगदी चूक आहे, हे जाणूनच आपल्या घटनेने सर्वाना सामान हक्क दिले आहेत प्रत्येकाला आपल्या विकासाची सामान संधी आहे.
जाती, धर्म,पंथ, वर्ण यावरून समाजात जशी विषमता केली जाते तशीच विषमता, तसाच भेदभाव काही वेळेला आर्थिक स्तितीवरूनही केला जातो. अनेकदा धनिक स्वतःला गरिबांपेक्षा श्रेष्ठ समजत. मालक नोकराला तुच्छ लेखतात. काही ठिकाणी आजही जमीनदार आपल्या सेवकांना गुलामाप्रमाणे वागवतात. सावकार ऋणकोंची गालचोपी करतात. अशा तऱ्हेचे वर्तन समाजाची निकोप वाढ होण्याच्या दृष्टीने घटक ठरते.
स्त्री-पुरुष भेदभावही काही समाजात आढळतो.स्त्रीला ' पायातली वाहन ' असे मानले जाते हे ही त्या समाजातील लाजिरवाणे आहे. हिसुद्धा सामाजिक विषमता आहे. तेव्हा अशा प्रकारची कोणतीही विषमता समाजविकासाला घटक आहे, हेच प्रत्येकाने लक्ष्यात ठेवले पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. कोणीही ' कानूस ' होऊ नये , असे कवयित्री बहिणाबाई चौधरी विनविते. आपण जगावे व इतरांनाही जगू द्यावे.
"for supporting me please click on ads"
उत्तम लिहिले आहे👍
ReplyDeletedimeapp.in is one of the fastest Live cricket score app performing in the arena of Cricket match scores and You can choose any upcoming match of your choice to watch it over and get full insights over Match history.
ReplyDeletedimeapp.in is an Ads free cricket app which makes your cricket viewing experience even more exciting plus Accurate match odds with session updates, Search matches date-wise, team-wise, and series-wise too.
dimeapp.in is 100% free to download and use an app for viewing All T20, ODI, Domestic and International women/men Test Matches and even IPLs and PSL. You can even watch the World Cup, Asia Cup and upcoming schedules of upcoming matches in this App.
dimeapp.in is the No.1 rating app on our list. This app is a lifeline for cricket lovers. Not only, it is interactive & convenient-to-use software, but it furthermore wraps all aspects of cricket.
It will give to the detailed stats, rankings & records, Precise odd-even sessions. Even it also helps to skillfully navigate team/date/year wise matches. It also provides daily articles & alerts on feverish cricket headlines.
As per reviews and information on the Internet, we will recommend dimeapp.in for a cricket lover to satisfy their craving to know the scores fastest of fast that too with free-subscription & Ads-free...